


माणसाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असं म्हणतात. आणि यासाठी हवी जिभेवर रेंगाळत राहील अशी चव. हि विशिष्ट चव येते विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या मसाल्यांनी. आपल्या महाराष्ट्रात तर या मसाल्यांची, पाकक्रियांची खूप विविधता आहे. याच विविधतेने मला भुरळ पाडली आणि जन्म झाला एका मसालेदार प्रवासाचा!
-दत्तात्रय (बाबा) जाधव
संस्थापक, बाबा जाधव मसाले